रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

दोन पायाचा वाघ ; सतू रामजी मराडे

पुणे येथील खेड तालुक्यातील भामाळ व भोरगिरी या सह्याद्रीच्या डोंगराच्या सीमेवर ‘पाब’ या गावी श्री रामजी मराडे यांच्या पोटी सत्तू मराडे चा जन्म 1885 साली झाला. सत्तू हा फायनल पर्यन्त शिकलेला होता. लहान पना पासून आध्यात्म कड़े ओढ़ असलेला हा रांगडा गडी कट्टर शंकरभक्त होता.

सत्तू तबेतीन कमी उंचीचा गडी, निमगोरा आणि करारी स्वभावाचा त्याची छाती वाघा सारखी बेडर होती. अंगात चित्या सारखी चपळाई होती. भांबुर्दा गावच्या तालमित तो घोळला होता. पुण्याच्या प्रसिद्ध पहिलवान धोंडिबा गवळी व विट्ठल सोनार यांच्या मार्गदर्शना खाली. त्यानं कुस्तीचे धड़े घेतले. यात्रेच्या अनेक आखाड्यात त्यानं कुस्ती मारून नावलौकिक मिळवला होता.

  आजानुबाहु सीतारामबापू हे त्याचे गुरु होते. एकदा या सीतारामबापू यांच्या कीर्तनात तो रंगला होता. कीर्तन संपल्यावर तो तेथेच झोपला त्याला झोपेत नागराजा च्या रुपाने भगवान शंकरानी दर्शन दिल. "सत्तू आदिवासीची शिवशक्ति निर्माण कर, कलियुगातील सावकाररूपी राक्षसाचा तू समाचार घे”  सावकराकडुंन होणाऱ्या अन्याय अत्याचार पाहुन तो कळवळायचा. या स्वप्नामुळे सत्तू च्या मनात ठिनगी पेटली. तो पेंटून उठला. महादेव कोळयाच्या वाड्या-वस्त्या त्याने झोड़पुन काढल्या त्यातून रुंद छातीच्या आणि बुरुजा सारखी बाहु असणाऱ्या तरुणांची मने सावकारशाही विरोधात पेटवली. जिवाला जिव देणारी टोळी त्याने तैयार केली. बंदूका,काडतुस त्यांन जमवली. ”हर हर महादेव” अशी गर्जना करत त्यानं सावकार शाही विरोधात दंड थोपटून बंड पुकारल.

मारुती पेवजी आढळ, गोविंदराव सुपा, दगडू गोपाळ शिंदे, काशीबा बूढ़े, या सारख्या माणसांची चिरेबंद फ़ौज़ त्यानी तयार केली. जे आदिवासी झोपले होते ते जागी केले, जे जागी होते ते चालते केले, जे चालते होते ते पळते केले, जे पळते होते ते पेटते केले आणि असा पेटता निखारा सोडला सावकारावर.
        सत्तू अत्यंत धार्मिक प्रवृत्तिचा माणूस. रात्रीचे छुपे दरोडे आणि गोळीबार करने हे त्याच्या तत्वात बसत नव्हतं. आया बहिनी ना त्याने कधी त्रास दिला नाही. गळ्यात काडतुसाचा पट्टा, खांद्यावर बंदूक आणि कमरेला तलवार लटकवुन दिवसाधवळ्या सारकराच्या घरी बेधड़क जायचा. पैसे-कपड़ालता घ्यायचा गोर गरीबाना वाटायचा. भिंतींन गांगरलेले सावकार हजार बारशे रु. काढून द्यायच देताना ते वरवर ख़ुशी दाखवायचे आणि आतून अत्यंत जळफळत होते. पण काय करणार शेवटी तो आदिवासीचाच पैसा होता.
       एकदा फितूरीमूळ सतू मराडे पकडला गेला. आणि मुरबाड जवळील टोकावड्याच्या लॉकअप मधे ठेवला. परंतु दुर्दैव पोलिसांच हां रांगडा गडी बुद्धीच्या जोरावर पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाला तो नाशिक-ठाणे-रत्नागिरी-कोल्हापुर-कराड-सातारा असा फिरत फिरत क्रांतिसिंह नाना पाटला ला जावुन सामिल झाला. पण तिथ मन रमेना म्हणून ते पुन्हा आम्बेगाव खेड ह्या आपल्या भागात आला. पुन्हा मल्लविद्येची उपासना करुण ढासळलेली शरीरप्रकृति उत्तम बनवली.
       पोलिस त्याला अटक करायला घाबरत. त्यामुळे सत्तू निर्भय पने हिंडत असे.
एक इंग्रज अधिकारी त्याला पकडायला भीमाशंकर च्या फारेस्ट बंगल्यावर राहायला आला. याची खबर गोविंदरावना कळताच त्यानी टेकड़ीवरच्या बंगल्याच्या दिशेनं एक गोळी हानली. गोळीच्या आवाजान डी एस पी, फ़ौजदार, पोलिस भयंकर घाबरले. सत्तू रात्रितून येवून आपले मुडदे पाडल या भीतीने सर्वांनी आपल बाड-बिस्तार गुंडाळला आणि निघुन गेले.
      सत्तू नेहमी सांगायचा वाघ हां जंगलाचा राखनदार आहे. त्याला कधी मारू नका. हा प्राणी संपला की जंगलही संपले. सूर्य या विश्वाची प्राणशक्ति आहे. आरण्यातील वृक्ष धरतीच सळसळत ह्रदय आहे. म्हणून निसर्गचक्र अव्यातपने फिरत आहे. जंगल संपली तर प्रत्येक प्राणी मात्राच जीवन धोक्यात येईल.
       जंगलातील वास्तव्यात अनेक वाघ सत्तू ला भेटायचे पण सत्तू न कधी त्याला दुखावल नाही. अन त्यानं ही कधी याची वाट आडवली नाही. सतू जंगलातील कपारित व अनंत आकाशाच्या खाली झोपयाचा. त्या वेळी वाघ त्याच्या उशाला येवून बसायचे, पण वाघान कधी सत्तू ला त्रास दिला नाही.
         सत्तू आणि त्याचे सहा साथीदार एकदा भीमाशंकर च्या गडावर झोपेल होते. एक साथीदार टेहळनी करत होता. त्याची नजर एका निसरदया खड़कावर स्तिरावली. दोरावरुण चढणारे पोलिस त्याच्या सूक्ष्म नजरेने टिपले. तो धावत सत्तू कड़ गेला. परंतु सत्तू विचलित झाला नहीं. साथीदार बंदुकात काडतुस घालून तैयार होते. परंतु जीवावर बेतल्याशिवाय खून खराबा करायचा नाही असा त्याचा नियम. अत्याचारी आमीनशेठ शिवाय त्यानी कोनावर बंदूक चलावली नाही. या वेळी त्यानी मधमाशा च्या आग्यामोहळाच्या मदतींन पोलिसांना धड़ा शिकवला.
         बरेच वर्ष हां क्रांतिचा लढा चालु राहिला होता.
सततच्या धावपळीन सत्तू थकला होता. सत्तू ला आता भक्ति मार्ग स्विकारुन चांगल जगायच होत. पण पोलिस त्याच्या माघ हात धुवून लागले होत. लपत छपत बायको पोराना भेटून रानावनात फरार व्हायचा. आदिवासी वरील आत्याचाराला आळा बसला. सावकाराच्या दड़पशाहिला आळा घालून प्रत्येक आदिवासी गळ्यातला टाईद बनला. पर स्त्री ला माते सामान वागणूक दिली. सत्तू च्या जीवाच्या रक्षणा साठी प्रत्येक आदिवासी आपल्या जीवाच रान करी. लायसन वाले बंदूकधारी आपल्या लायसन वर त्याला काडतुस मिळवून देत. त्याबदल्यात तो त्याना पैसे देई.
         पण पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ति झाली. फितूर कामास आले. 1943 च्या वडगाव मावळ जवळील चकमकीत सत्तू च्या डाव्या पायाला गोळी लागून शीर तुटली. दोन पायाचा वाघ जायबंदी झाला. तो पकडला गेल्याची बातमी गावागावात आणि वस्ती वस्ती वर पोहचली. या बातमीन प्रत्येक आदिवासी खिन्न झाला. महादेव कोळी संतप्त झाले. आदिवासी चा आधारस्तंभ कोसळून पडला.
        त्याला 10 वर्षाची शिक्षा झाली. त्यापैकी 5 वर्षाची माफ़ झाली. 1950 मधून तो पुण्याच्या येरवडा जेल मधून सुटला. खर तर 1947 चा देश स्वतंत्र झाल्यावरच त्याची सन्मानान सुटका व्हायला हवी होती. परंतु तो होता गरीब ‘आदिवासी महादेव कोळी’ वैयक्तिक स्वार्थ साठी अनेक दरोडेखोर आज स्वतंत्र सैनिकाच्या मानधनाचे मानकरी ठरले. आणि सत्तू मराडी हा मृत्यु च्या अखेरच्या श्वासा पर्यन्त दारिद्र्यात दिवस काढले.
अखेर 26 आँक्टोबर 1990 साली काळाने त्यांच्यावर झड़प घातली वयाच्या 105 व्या वर्षी सर्व घरादाराला आदिवासी समाजाला दुःख सागरात लोटून अनंतात विलीन झाला.

           अशा या अद्वितीय व्यक्तिमत्वाच्या आदिवासी क्रांतिकारकाला मानाचा हुल जोहार 💐💐

संकलन : सुशिल म. कुवर
-----------------------------------------------------------

फोटो प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

कोळवनचा आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे

०८ नवंबर एक बड़े आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे की जयंती... 

   आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे का जन्म ८ नवंबर १८०५ में महाराष्ट्र के कोलवन प्रदेश के अहमदनगर जिले के देवगाव में हुआ। उनके पिता क्रांतीकारक रामजी भांगरे जो ब्रिटिश सत्ता के खिलाफ विद्रोह किया उनको काले पानी की सजा दी गई। रामजी के चाचा भी वालजी भांगरे क्रांतिकारक थे। ऐसे क्रांतिकारी परिवार में राघोजी भांगरे का जन्म हुआ।

राघोजी भांगरे जन्मदिन के अवसरपर राज्य सरकार ना कोई जयंती मनाती है और नाही समाज मनाता है क्योंकी इस देश इतिहास कार, लेखक जात पात के नाम पर अपने मन में आए क्रांतिकारक को बड़ा दिखाते है।जिसने ऊँगली भीं नही काँटी उनको बडे नायक के रूप से सामने लाया जाता है। लेकिन जो सच में बड़े क्रांतिकारक है उनका इतिहास सिर्फ सरकारी दप्तरो में बंद करके ही यह आज नष्ट कर रहे है। हालही में बहुत कुछ संशोधन सामने आ रहे कुछ सरकारी दस्तावेज में गैझट में राघोजी रामाजी भांगरे (भांगरा) महाराष्ट्र के सबसे बड़े प्रभावी क्रांतिकारक, इतना ही नही बल्कि तुघलक, बहामनी से लेकर अंग्रेजी शासन के आखरी तक भारत में सबसे प्रभावी शुर, सबसे ज्यादा समय तक अंग्रजो से और शेठ, साहूकार से लोहा लेनेवाला लंबी लढाई चलाने वाला बंडकरी, शूरवीर, और निडर शुर योद्धा के नाम से ब्रिटिश साहित्यिक और ब्रिटिश कॅप्टन पुलिस अधिकारियोने नवाजा गया है।

ये इतने प्रभावी है के इनके दस्तावेज महाराष्ट्र के सात जिलो में मिलते है जो इनका संघर्ष ब्रिटिश सत्ता के खिलाफ और देश में एक बड़ा राष्ट्रीय उठाव जो 1857 का है। उनकी प्रेरणा राघोजी भांगरे से ही है। 
जो की उनको १३ अप्रैल १८४८ में ठाणे जेल में फ़ासी दी गयी। लेकिन इनका शरीर इतना मजबूत था की पहली बार फाँसी की डोर ही टूट गयी फिर दोबारा २ मई १८४८ लोहे की जंजीर से फाँसी देनी पड़ी।

राघोजी ने १८३८ से १८४८ तक अंग्रेज शासन से कड़ा संघर्ष किया इतना ही नही बल्कि इनके (बंडकरी) बंड के लोग जो इनके विचारों से प्रभावित होकर सह्याद्री के क्षेत्र में देश की आझादी के लिए अखरी तक लढे।

राघोजीने ब्रिटिश खजाना कई बार लुटा और गाँव गाँव में बाट दिया। अंग्रेजों का साथ दे रहे शेठ, साहूकार, मारवाड़ी पर दरोडा डालकर सम्पत्ती लूटकर शासन कर रहे मारवाड़ीयोंने गाँव गाँव छोडके भाग गए। कोंकण में एक लूटमार की घटना का आरोप रखकर राघोजी को पकड़ने के लिए पुलिस अधिकारी अमृतराव भट्ट ने राघोजी की माँ ,समेत पत्नी,और परिवार के अन्य लोगोंपर अनन्य अत्याचार किये स्रियोंके स्तन को तुमड़ी (पत्रे का चिमटा) लगाई और पुरुषों के वृषो को तुमड़ी लगाकर राघोजी का गुन्हा कबूल करवाने ओर राघोजी का पता पूंछके हाल हाल किया लेकिन अपने देश के लिए लढ रहे बेटे का पता नही बताया।

राघोजी ने अपने क्षेत्र को आझाद घोषित किया था।जो की छत्रपती शिवाजी राजा के बाद जो स्वराज्य पेशवाई के हात में गया था उसी समय और यहाँ के नगर,नाशिक,ठाणे, पुणे,रायगड,धुलिया तक यहाँ के आदिवासी और गरीब जनता से एक लाख सत्तावीस हजार हेक्टर जमीन शेठ,साहूकार और अन्ग्रेजोंने हड़प कर ली थी राघोजी भांगरे ने क्रांतिकारकोंकी फौज ही खड़ी की थी।और यहाँ के सब लोग कोळी महादेव,ठाकर ,कोकणा, भिल्ल वारली,कातकरी ये आदिवासी समाज राघोजी के साथ पूरा सहयोग देते थे जो उस समय एक लाख लोगोंकी राघोजी ने सभा ली थी।

इस सह्याद्री के क्षेत्र में जो एक लाख सत्तावीस हजार हेक्टर जमीन छिनी थी वो जमींन राघोजी भांगरे ने छीनकर वापस आदिवासी और गरीब जनता को बाँट दी ।

इनके बंड में यहाँ के रामोशी ,मराठा बंडकरी भी शामिल हुये ये बंड सातारा जिले तक पहुंचा जो की शिवाजी राजा के वंशज सातारा में उनको पदच्युत किया था, छत्रपती प्रतापसिंह को फिर गद्दी पे बिठाकर अन्ग्रेजों का शासन उखाडकर स्वराज्य निर्माण की कौशिश राघोजी भांगरे ने की थी।इनका पुख्ता सबूत जो राजा प्रतापसिंह का विश्वासू आत्माराम वाणी और अंतोबा लोटेकर दोनोही ग्वालियर के शिंदे सरकार का दूत बताकर मराठे,भिल्ल, रामोशी और महादेव कोळी राघोजी के साथीदार (बंडकरी)योंके साथ २९जनवरी १८४४ पाडोशी के जंगल पहाड़ में मुलाक़ात की थी।

साहूकार, मारवाड़ी, शेठ जी जमीनदार जो गरीब जनता पर अन्याय कर रहे उनके जमीन के कागजाद राघोजी ने जला डाले और उन अत्याचारीयोंको शासन भी दिया जो उनके नाक और कान काँट दिये थे ।

राघोजी स्रियोंका बड़ा सम्मान करते थे।अपनी टोळी के लोगोंको सक्त ताकीद थी,की जुल्म की कोई घटना न होने पाए।

अंग्रेज सरकार को मुल्ख छोड़ने की चेतावनी दी थी,नही तो अंग्रेजोंका साम्राज्य तबाह कर देंगे।तो ब्रिटिश सरकार ने राघोजी को पकड़ने पर ५००० का इनाम भी रखा था।

राघोजी को पकड़ने कई बार कॅप्टन मँकिंटोश मुंबई से पुलिस पलटन लेकर आया था लेकिन जंगल पहाड़ी क्षेत्र में राघोजी के सेना के सामने पुरे हतबल होते बल्कि ये बंडकरी राघोजीके साथीदार कहाँसे आयेंगे और उल्टा हमेही मार देंगे ऐसा पुलिस को डर था ।

एक बार राघोजी को पकड़नी आयी एक पुलिस फलटन एक हजार की हत्यारबंद थी लेकिन अकोले के छोटे गाव में एक ही रात में एक हजार पुलिस फौज को मारकर कूआ में गाड डाला कुआ माती से भर दी ऊपर से हाल चलाये खेती जैसा बनाव किया और दूसरी जगह रात में ही दूसरी नई कुआ खोद डाली ।
अंग्रेज पुलिस राघोजी के नाम से ही काँपते थे।

ये भी नही बल्कि जोतिबा फुले ने जो सत्यशोधक चळवळ शुरू की थी वो राघोजी भांगरे के कर्मक्षेत्र जुन्नर से की थी जो वहाँ का समाजमन क्रांती के कगार पर था।जोतिबा ने राघोजी के उठाव, बंड,क्रांति का पूराअध्ययन किया था जो उनको राघोजी से प्रेरणा मिली है।और जो जोतिबा के साहित्य में इन विचारोंकी विशेषताऐ सामने आती है। 

१८४५ में कुछ लोग फितूर होकर राघोजी और उनके साथीयोंके बारे में पुलिस से जानकारी दी उस समय उनके विश्वासू साथीदार देवजी आव्हाड समेत ढ़ेड्सौ से ज्यादा बंड के लोग मारे गए।

उसके बाद भी कडा संघर्ष रहा सातारा के कुछ लोग बंड में शामिल करने के लिए और सातारा के स्वराज्य के बारे महत्वपूर्ण बैठक के लिये राघोजी ने वेशांतर करके पंढरपुर यात्रा में मिलने का प्रयोजन रखा लेकिन पुलिस ने हेर रखे थे और २ जनवरी १८४८अंग्रेज अधिकारी लेफ्टनंट गेल ने नदी के किनारे जाल में पकड़ा उस समय राघोजी ज्यादा साथियों के साथ नही था।राघोजीने बिनासंघर्ष समर्पण किया।


कोर्ट में अन्ग्रेजोने बिना वकील के देशद्रोह का मुकादमा चलवाया राघोजीने खुद अपनी केस लढी सुनवाई हुई फ़ासी तय हुई।


आखरी समय कोर्ट में बोले थे , " मै देशद्रोही नही कोई चोर लुटेरा नही फांसी मत दो तुम हमारे देश से चले जाव, मै क्रांतिकारक हूँ, मुझे बंदूक की गोली से उड़ा दो या तलवार से मेरा सीर कलम कर दो ।
ऐसे आदिवासी वीर राघोजी भांगरे का सह्याद्री का जंगल पहाड़ आज भी गीतों से गुनगुनाता है।

"राघू ने केला बंड या चहुमुलखात"
म्हणून दिसतोय उभा हा सह्याद्री आज दिमाखात ।।

-संकलित : सुशिल म. कुवर

फोटो प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता